• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, June 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दिवाळी उलटली, पण मदत नाही; सरकारच्या वल्गना हवेत, शेतकरी संतप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 24, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
720
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

खासदार- आमदारांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, शेतकऱ्यांच्या रोषाची करून दिली जाणीव

आरंभ मराठी/धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांचे, घरांचे आणि जनावरांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र दिवाळी उलटून गेली तरी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एक पैसाही जमा झालेला नाही. काहींना मिळालेली तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली आहे.

सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी दिवाळी गोड होईल, अशी अपेक्षा ठेवली होती, पण त्यांच्या घरात दिवाळीऐवजी काळोखच दिसला. मदतीसाठी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या या व्यथेला आवाज देत खासदार ओमप्रकाश (ओमराजे) निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी निर्माण झालेल्या तीव्र नाराजीची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने संपूर्ण भरपाई जमा करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच फार्मर आयडी किंवा तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने मार्गी लावून वितरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानभरपाई वितरण प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. नुकसान प्रचंड असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पूर्ण मदत पोहोचेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील, असे तिन्ही लोकप्रतिनिधींनी सांगितले.
सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले असले तरी कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे सरकार किती वल्गना करून शेतकऱ्यांना भूल थापा देत आहे, याचा महाराष्ट्राला प्रत्यय आला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

पाऊले चालती पंढरीची वाट!!संत गोरोबाकाका च्या पालखीचे पंढरी कडे प्रस्थान., फटाक्यांची आतषबाजी, धनगरी नृत्य, हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी मार्गस्थ

Next Post

सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार

धाराशिव जिल्ह्याला चार दिवसांचा पावसाचा यलो अलर्ट; रब्बी पेरण्यांना विलंब, फळबागांना फटका

ताज्या घडामोडी

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

न्यायदेवतेने न्याय दिला; पण….. निकालानंतर आमदार राणा पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया

June 20, 2026
‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

‘निकाल अनपेक्षित, दोन दिवसात..’ निकालानंतर ओमराजेंनी मौन सोडले

June 20, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; 20 वर्षांनंतर बहुचर्चित खटल्याचा निकाल, धाराशिवमध्ये जल्लोष

June 20, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group