• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, July 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मराठा आरक्षणासाठी धाराशिवच्या पाच युवकांनी दिला जीव; राज्य सरकारकडून वारसांना ५० लाखांची मदत

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 7, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
340
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

धाराशिव / आरंभ मराठी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जीवाची आहुती देणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील पाच युवकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी १० लाख रुपये, अशी एकूण ५० लाखांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

राज्यभरात मराठा समाज आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी तरुणांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या घटनांमुळे समाजमन अस्वस्थ झाले असून, आंदोलनकर्त्यांचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी सरकारने अशा कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत देण्यात आली आहे.राज्यभरातील युवकांच्या वारसांना तातडीने ही मदत देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त ठरलेल्या युवकांमध्ये बालाजी मधुकर भोसले (रा. येडशी, ता. धाराशिव),
प्रतिक रणजीत सावंत (रा. हळदगाव, ता. कळंब),
योगेश संजय जाधव (रा. देवसिंगा, ता. तुळजापूर),
संजय देविदास मोरे (रा.तलमोड, ता.उमरगा),
शिवाजी विठ्ठल निलंगे(रा. पाटोदा, ता. धाराशिव),
या जणांचा समावेश असून, युवकांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी १० लाखांची मदत थेट स्टेट बँक ऑफ इंडिया, धाराशिव शाखेतील खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने संबंधित वारसांचे सर्व कागदपत्रे तपासून मदत वितरणाची कार्यवाही केली. यामुळे आंदोलकांच्या मागणीनुसार दिलेले आश्वासन पूर्णत्वास गेले आहे.

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला बळी पडलेल्या कुटुंबीयांना ही मदत दिल्याने त्यांच्या संसाराला थोडाफार आधार मिळणार असला तरी, तरुणांचे बळी टाळण्यासाठी शासनाने ठोस आणि दीर्घकालीन निर्णय घेण्याची मागणी समाजातून सातत्याने होत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#jarngepatil#mumbai#reservation#maratha#maharashtra
SendShareTweet
Previous Post

मोटारसायकलसह मुद्देमाल चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

Next Post

आनंदवार्ता! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी दोन महिन्यांचा हप्ता एकत्रच मिळणार

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

आनंदवार्ता! लाडक्या बहिणींना 'या' दिवशी दोन महिन्यांचा हप्ता एकत्रच मिळणार

मोबाईलच्या विळख्यात न अडकता ज्ञानाच्या वाटेवर चालूया..! विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना संदेश

ताज्या घडामोडी

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

कोल्ड्रिंक्समधून विषबाधेचा संशय; दोन परिचारिका बाधित, मोठा अनर्थ टळला

July 12, 2026
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा किंवा अलाईनमेंट बदला’; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

July 12, 2026
येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

येणेगूर येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळ्याने भक्तीचा महापूर; हजारो भाविकांची उपस्थिती

July 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group