• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, June 8, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

युध्दविराम! भारत पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा ; अटींसह भारताची मान्यता

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 10, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
981
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर आज सायंकाळी पाच वाजल्यापासून युद्धविराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी पाच वाजल्यापासून भारताने काही अटींसह युद्धविराम करण्याचा निर्णय जाहीर केला.

पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध तणावाचे बनले होते. त्यातच मागील चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले होते.

दोन्ही देशांच्या सीमा भागात यामुळे शांतता भंग पावली होती. आज दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओ (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन) यांनी फोन करून भारताला युद्धविराम करण्याची विनंती केली होती. भारताने दहशतवादाशी कुठलीही तडजोड न करता काही अटींसह युद्धविराम करण्याचा निर्णय घेतला.

भारताने मिसाइल आणि ड्रोन ने हल्ले केल्यामुळे पाकिस्तानची पुरती गोची झाली होती. त्यातच जगभरातून पाकिस्तानला कुठल्याच देशाचे समर्थन मिळत नसल्यामुळे पाकिस्तान संकटात सापडला होता. भारतीय सैनिकांनी चार दिवसात अतुलनीय शौर्य करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.

दोन्ही देशातील संबंध दिवसेंदिवस अजूनच तणावाचे बनत असल्यामुळे अमेरिकेने मध्यस्थी करत दोन्ही देशांना युद्धविराम करण्याची विनंती केली होती. त्यानुसार पाकिस्तानने भारतासमोर युद्धविराम करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला भारताने काही अटींसह मान्यता दिली. सायंकाळी पाच वाजल्यानंतर युद्धविराम जाहीर झाल्यामुळे भारताच्या तिन्ही दलांनी आता सीमेवरील लष्करी कारवाई थांबवली आहे.

युद्धविराम झाला असला तरी पाकिस्तानने कुरापत काढल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. सध्या सीमेवरील परिस्थिती शांत झाली असून दोन्ही बाजूंनी लष्करी कारवाया थांबवण्यात आल्या आहेत. दिनांक 12 मे रोजी पुन्हा एकदा दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार असून युद्धबंदीचा अंतिम निर्णय घेऊ शकतात.

युद्धबंदीच्या निर्णयाचे दोन्ही देशातील नागरिक स्वागत करत आहेत. भारतीय लष्कराने मागील चार दिवसात केलेल्या अतुलनीय शौर्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असून, लष्कराच्या समर्थनार्थ संपूर्ण देशात देशभक्तीचे वारे संचारले होते.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#bharat#pakistan
SendShareTweet
Previous Post

तुळजाभवानी मंदिरात पर्स, बॅग घेऊन जाण्यास प्रतिबंध, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

Next Post

आनंदवार्ता! धाराशिव जिल्ह्यात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन

Related Posts

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

बसवराज पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी ; युवा मोर्चा पदाधिकाऱ्याचे पक्षश्रेष्ठींना खुले पत्र

June 1, 2026

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. आर. भालेराव निलंबित

May 31, 2026

अखेर काँग्रेसचा उमेदवार ठरला; विधानपरिषदेसाठी ‘यांची’ उमेदवारी जाहीर

May 31, 2026

मतदार यादी पुनरिक्षणात हलगर्जीपणा; नळदुर्गच्या BLO विरोधात निलंबन कारवाईचे आदेश

May 28, 2026

प्रखर उन्हात आरपारची लढाई; ३० मेपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण

May 28, 2026
Next Post

आनंदवार्ता! धाराशिव जिल्ह्यात 'या' दिवशी होणार मान्सूनचे आगमन

शेअर मार्केटमधून नफा कमवून देतो म्हणत साडेसहा लाखांची फसवणूक

ताज्या घडामोडी

पहिल्याच पावसात दाणादाण; पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेला, लातूर–कळंब वाहतूक खंडित

June 8, 2026

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

June 7, 2026

तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी; उपेंद्र तामोरे यांनी स्वीकारला पदभार

June 2, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group