• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पुन्हा ढगफुटी;होत्याचे नव्हते झाले, शेतकरी हवालदिल, सरकार झोपेत..

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 14, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
480
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

तातडीने मदत द्या,अन्यथा रस्त्यावर उतरू; आमदार कैलास पाटील यांचा इशारा

धाराशिव : आरंभ मराठी

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि डोळ्यांतील अश्रू पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मायबाप सरकारने तात्काळ ठोस मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल,असा थेट इशारा आमदार पाटील यांनी दिला.

आमदार पाटील यांनी शेलगाव (ज), सातेफळ, वाघोली यांसह अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाहणीवेळी प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख, डोळ्यातील अश्रू आणि भविष्यातील अनिश्चितता स्पष्टपणे दिसत होती. ढगफुटीमुळे शेतपिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. जनावरांसाठी चारा नाही, घरे उद्ध्वस्त झाली आहेत, शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे,असे त्यांनी सांगितले.

सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना आमदार पाटील म्हणाले, अशा गंभीर परिस्थितीतही सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही, हे अत्यंत संतापजनक आहे. आणखी किती हानी झाल्यावर यंत्रणेचे डोळे उघडणार, हा मोठा प्रश्न आहे.

दौऱ्यानंतर त्यांनी शासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,असा इशारा त्यांनी दिला.

मदतीत दुजाभाव का?

ऑगस्टमध्ये इतर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, मात्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप ती मदत मिळालेली नाही. सरकार शेतकऱ्यांशी दुजाभाव करत आहे. यामुळे त्यांचं शेतकऱ्यांप्रती असलेलं ढोंगी प्रेम लक्षात येत आहे,असा आरोपही आमदार पाटील यांनी केला.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#farmers#government#asleep#farming#warning#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

धाराशिव तालुक्यात पावसाचे तांडव; चार तासांत विक्रमी 152 मिमी पावसाची नोंद

Next Post

धीर द्यायला दोन्ही आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; हतबल बळीराजाला मात्र आर्थिक मदतीची प्रतीक्षा

Related Posts

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

May 10, 2026
Next Post

धीर द्यायला दोन्ही आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; हतबल बळीराजाला मात्र आर्थिक मदतीची प्रतीक्षा

मनोज जरांगे पाटील बुधवारी धाराशिव दौऱ्यावर, स्वराज्य ध्वज स्तंभाचे करणार भूमिपूजन

ताज्या घडामोडी

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group