• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

खरीप विमा 2020 चे 225 कोटी रुपये शेतकऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 8, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
6.9k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

खरीप 2020 मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या भरपाईसंदर्भात उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेल्या निकालानंतर आता विमा कंपनीकडून प्रत्यक्षात पैसे कधी मिळणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना एकूण 225 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये विमा कंपनीने उच्च न्यायालयात जमा केलेले 75 कोटी रुपये आणि त्यावरील 17.93 कोटी व्याज अशी 92.93 कोटी रुपयांची रक्कम 6 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

तसेच राज्य सरकारकडून विमा कंपनीला देय असलेले उर्वरित 134 कोटी रुपये 15 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवरून विमा लाभार्थींच्या खोट्या याद्या फिरत असल्याचे समोर येत आहे.

प्रशासनाने अशा यादींकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. कृषी विभागाकडून अधिकृत लाभार्थी याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या 12 डिसेंबरपर्यंत याद्या तयार होणार आहेत. 26 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांना मोठा न्याय मिळाला आहे. 2020 मधील अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसानीबाबत विमा कंपनीने 500 कोटींपेक्षा जास्त भरपाई द्यायची गरज असूनही फक्त 288 कोटी 77 लाख रुपयांचेच वितरण केले होते.
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अजून 225 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिले होते; मात्र विमा कंपनीने त्याची अंमलबजावणी केली नव्हती.

या अन्यायाविरोधात गेल्या तीन वर्षांपासून प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित होते. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 9 हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण निधी जमा झाल्यानंतर 20 डिसेंबरनंतर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे आर्थिक वितरण वेळेत आणि पारदर्शकपणे होण्यासाठी प्रशासनाकडून तयारी वेगाने सुरू आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#crores#insurance#received#farmers#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

परंड्यात 10 लाखांची खंडणी मागितली; न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची आरोपींकडून धमकी

Next Post

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश कोकाटे यांची निवड

Related Posts

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

कळंब पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांवर लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

May 12, 2026

सरपंच पदाच्या आरक्षणाची पुन्हा सोडत निघणार; ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा बदलणार

May 11, 2026

१० कोटींच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मुख्य आरोपी ओडिशातील नक्षलग्रस्त भागातून जेरबंद

May 10, 2026

राँग साईडने भरधाव कारने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू; बेंबळी रोडवरील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

May 10, 2026
Next Post

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश कोकाटे यांची निवड

बदली प्रकरणात 30 हजारांची लाच घेताना महावितरणचे तीन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

ताज्या घडामोडी

तरुणीचे अपहरण करून सहा लाखांचा मुद्देमाल लुटला

May 13, 2026

… अखेर धाराशिव जिल्ह्याला खरीप २०२५ चा पीक विमा मंजूर; चार लाख शेतकऱ्यांना दिलासा

May 12, 2026

Breaking पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा रद्द; धाराशिवमधील दोन हजार विद्यार्थ्यांना धक्का

May 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group