• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, February 13, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

प्रतिकूल हवामानामुळे पावसाचा पंधरा दिवस पुन्हा खंड ; बळीराजाची चिंता वाढणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 28, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
436
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

यावर्षी मे महिन्यातच मुसळधार बरसलेला पाऊस जून आणि जुलै महिन्यात मात्र अनियमितपणे बरसला. त्यामुळे बळीराजाची घालमेल सुरू झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात तब्बल ४० दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर २२ जुलै पासून पुन्हा पावसाचे आगमन झाले.

मागील पाच दिवसात पडलेल्या संततधार पावसाने बळीराजाला दिलासा दिला. मात्र, आता पुन्हा एकदा पंधरा दिवसांसाठी पाऊस विश्रांती घेणार असल्याचे दिसून येत आहे. पुढील दोन आठवडे पावसासाठी वातावरण प्रणाली अनुकूल नसल्यामुळे १० ऑगस्ट पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही.

स्थानिक वातावरण निर्मिती होऊन काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस हलक्या स्वरूपात असेल. व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पावसात खंड पडला तर फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनला त्याचा फटका बसू शकतो.

जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. जून महिन्यात धाराशिव जिल्ह्यात सरासरी १२७ मिमी पाऊस पडतो. परंतु, जून महिन्यात केवळ ९८ मिमी पाऊस पडला. हा पाऊस सरासरीच्या केवळ ७८% म्हणजे अतिशय कमी होता.

जून महिन्यात केवळ तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या तीन तालुक्यातच १००% पाऊस पडला. जुलै महिन्यात पहिले तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर या आठवड्यात सर्वदूर दमदार पाऊस पडला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ११९ मिमी पाऊस पडतो तर आतापर्यंत १४१ मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या ११८% पडला.

त्यामुळे जुनपेक्षा जुलै महिना बळीराजासाठी समाधानकारक गेला. जून व जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात सरासरी २४६ मिमी पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ २३९ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या केवळ ९७% आहे. पावसाची दोन महिन्यातील ही आकडेवारी दुष्काळाची चाहूल देणारी आहे. मे महिन्यातील २९८ मिमी पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयात पुरेसा पाणीसाठा झाला आहे.

परंतु, ऐन पावसाळ्यात पडलेला पाऊस आतापर्यंत समाधानकारक पडलेला नाही. ऑगस्ट महिन्यात पहिले पंधरा दिवस पावसाचा खंड असला तरी पुढील पंधरा दिवसात मात्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.

सोयाबीन सारख्या पिकांना आतापर्यंत संजीवनी मिळाली असली तरी ऊसासारख्या बागायती पिकांना दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. जून आणि जुलै महिन्यातील पावसामुळे जलाशयातील वाढ देखील किरकोळ झालेली आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो. परंतु, यावर्षी १० ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. काही भागात हलक्या सरी पडू शकतात.

१० ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता कमी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. पुढे ते पश्चिम दिशेने प्रवास करत मध्य प्रदेशात गेले आहे. मध्य प्रदेशातील अंतर्गत भागात आल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आणि ते उत्तर दिशेला सरकत गेले.

यापुढे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्रात कोणत्याच हालचाली नाहीत. यामुळे पुढील आठ ते दहा दिवस म्हणजेच १० ऑगस्ट पर्यंत कुठलीच हवामान प्रणाली विकसित होणार नाही अशी शक्यता आहे. मात्र, धाराशिव जिल्ह्यात स्थानिक वातावरण निर्मिती होऊन काही भागात हलका ते मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे.

हा पाऊस मोजक्याच ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपात पडू शकतो. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा पूर्णपणे खंड स्वरूपात जाण्याची शक्यता आहे. १० ऑगस्ट रोजी अरबी समुद्रात केरळ च्या किनारपट्टीला कमी दाबाचे क्षेत्र विकसित होईल अशी शक्यता आहे.

जर हे क्षेत्र प्रभावी बनले तरच महाराष्ट्राच्या दक्षिण भागात १० ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस पडणार आहे. फक्त पहिले दहा दिवस पाऊसाची शक्यता कमी आहे.

सुरज जयपाल जाधव
हवामान अभ्यासक.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #osmanabad#dharashiv#farmer#farming#trending#trendingnow
SendShareTweet
Previous Post

पोलीस असल्याचे भासवून महिलेचे दीड लाखांचे सोने लुटले

Next Post

बलात्कार करून महिलेचे पाच लाखांचे दागिने केले लंपास

Related Posts

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

खाजगी सावकाराकडून आठवड्याला २० टक्के व्याजाची आकारणी; तरुणाला मारहाण करून मागितली तीन लाखांची खंडणी

February 11, 2026

रस्ते फोडण्याची घाई,कामाचा पत्ता नाही! धाराशिव शहरात चाललंय काय?

February 11, 2026

शिवसेनेचे सदस्य भाजपच्या गळाला; निकाल लागताच भाजपसह राष्ट्रवादी,सेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

February 11, 2026
Next Post

बलात्कार करून महिलेचे पाच लाखांचे दागिने केले लंपास

रोजगार निर्मितीसाठी कौडगाव एमआयडीसीमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारा

ताज्या घडामोडी

नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी; धाराशिव नगरपालिकेत गोंधळ

February 13, 2026

अवैध अफू लागवडीवर एलसीबीची धाड; ७२.८४ लाखांची ४८५ किलो अफूची झाडे जप्त

February 12, 2026

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

February 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group