कृषी

सगळ्याच मंडळांत कमी पाऊस तरीही ११ मंडळांना वगळले, ‘त्या’ मंडळांचाही दुष्काळ सदृश्य स्थितीमध्ये समावेश करा; आमदार कैलास पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रतिनिधी/ धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असताना शासनाने जिल्ह्यातील ११ मंडळाना दुष्काळ सदृश्य स्थितीतून वगळण्यात...

Read more

जिल्ह्यातील उर्वरित १७ मंडळांनाही खरीप पीकविम्याचा अग्रीम; यापूर्वीच ४० मंडळांना भरपाई देण्याचे आदेश

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती प्रतिनिधी / धाराशिव पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ४० महसुल मंडळांना २५...

Read more

दुष्काळाची छाया; सरकारला वस्तुस्थिती कळवा, वाळलेले सोयाबीन आणि बेशरमाच्या फुलांचा बुके तहसीलदारांना भेट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ५ तारखेपर्यंत कोरडा दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशारा विक्रांत उंदरे / वाशी...

Read more

शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये अग्रीम महिनाभरात देण्याचा प्रयत्न

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची ग्वाही प्रतिनिधी / धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने प्रचंड ओढ दिल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात...

Read more

भूम तालुक्यात पावसाअभावी 70 हजार एकरवरील खरीप पिके धोक्यात; ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता

तालुक्यात रब्बीचे क्षेत्र सर्वाधिक, मात्र पाण्याची उपलब्धता न झाल्यास बसू शकतो दुहेरी फटका दिनेश पोरे / भूम महिन्यापासून पावसाने ओढ...

Read more

आमदार कैलास पाटील यांचा सवाल; विमा कंपनीला जाब विचारण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये आहे का..?

केंद्र व राज्य सरकार विमा कंपनीच्या इशाऱ्यावर चालते प्रतिनिधी / धाराशिव केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे सध्या उद्योगपती व...

Read more

कोरडी आभाळमाया; पावसाची निच्चांकी नोंद, पिकांनी माना टाकल्या, शिराढोण परिसरात 15 हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

अमोलसिंह चंदेल / शिराढोण पावसाने तब्बल 15 ते 20 दिवसांपासून ओढ दिली असून, त्यामुळे खरीप हंगामातील पिकांनी माना टाकल्या आहेत....

Read more

महाराष्ट्राला कृषी योजनांसाठी साडेआठ हजार कोटी रुपये; भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उभारले जाणार प्रकल्प

नवी दिल्ली; केंद्रीय कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत 2025-26 पर्यंत  होणाऱ्या 1 लाख कोटी रुपयांच्या वाटपापैकी 8 हजार 460 कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम महाराष्ट्र राज्याला दिली असल्याही माहिती कृषी आणि...

Read more

शिराढोण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान

प्रतिनिधी / शिराढोण शिराढोण (ता. कळंब) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान अंतर्गत शेतकरी मेळावा...

Read more

20 वर्षे रस्ता दुरुस्ती मागणी,मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष; अखेर शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बनवला दोन किलोमीटर रस्ता

प्रतिनिधी | कळंबतालुक्यातील हासेगाव (के) - तांदुळवाडी शिवरस्त्याची तब्बल 20 वीस वर्षांपासून दुरुस्त करण्याची मागणी होती. मात्र याकडे प्रशासनाने लक्ष...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5