3 राज्ये, 21 जिल्हे आणि डोंगरदऱ्यातून सायकलवरुन असे धावलो आम्ही.. धाराशिव ते कन्याकुमारी प्रवासाबद्दलचा अविस्मरणीय अनुभव सांगत आहेत सूरज कदम
प्रवास म्हणजे कुटुंबाने दिलेली खंबीर साथ.प्रवास 17 अवलियांचा,प्रवास दोन चाकांचा, दोन पायांचा, एका मेंदूचा.प्रवास तीन राज्यातला, राष्ट्रीय महामार्ग 44 /48 ...













