• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, January 11, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली मुदतवाढ

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 16, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
625
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

तीन ते चार वर्षांपासून राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आणखी मुदतवाढ दिली आहे.

जानेवारी २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्यावर आज (१६ सप्टेंबर) सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्य राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्यास मुदतवाढ दिली आहे.

निवडणूक आयोगाला आता ३१ जानेवारीपर्यंत या निवडणुका घ्याव्या लागतील. सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी महत्वाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदवाढ मिळाली.

यामुळे निवडणूक आयोगाला दिलासा मिळाला आहे. ही मुदतवाढ मिळावी यासाठी आयोगाने कर्मचाऱ्यांची कमतरता, ईव्हीएमचा मुद्दा, दिवाळी सारख्या सणांसह वेगवेगळी कारणे दिली होती. न्यायालयाने आयोगाचे मुद्दे लक्षात घेत त्यांना निवडणुका घेण्यास मुदतवाढ दिली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्षांपासून ओबीसी आरक्षणासह विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी मे महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविली आणि चार महिन्यांत म्हणजेच सप्टेंबर पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते.

त्यानुसार आयोगाने प्रभागांची पुनर्रचना, आरक्षण, मतदारयाद्या अद्ययावत करणे, आदी प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेसह इतर काही कारणे पुढे करत निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. दिवाळीमध्ये या निवडणुका होतील अशी अपेक्षा होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीमुळे या निवडणुका आता डिसेंबर, जानेवारी महिन्यात होतील असा अंदाज आहे. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. आरक्षणासह इतर प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#localgovernment#postponed#supremecourt#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक आज करणार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीची मोठी झळ; 400 कोटींच्या अनुदानाची गरज, 189 कोटींचा पहिला प्रस्ताव शासनाकडे सादर

Related Posts

एकाच वेळी दोन पदांचे मानधन उचलून शासनाची फसवणूक; आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

January 10, 2026

आमदार डॉ.सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्याने तुळजापुरात संताप; तुळजाभवानी मातेचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा

January 8, 2026

आजपासून जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची १२ तारखेला तपासणी

January 5, 2026

उपनगराध्यक्षपद अधिकाराचे नव्हे, प्रतिष्ठेचे; धाराशिव नगर पालिकेत पदासाठी लॉबिंग

January 2, 2026

आडत व्यावसायिकाकडून पावणे चारशे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

January 1, 2026

निरागस हसऱ्या चेहऱ्यांत खासदार ओमराजेंनी शोधला नवीन वर्षाचा आनंद

January 1, 2026
Next Post

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीची मोठी झळ; 400 कोटींच्या अनुदानाची गरज, 189 कोटींचा पहिला प्रस्ताव शासनाकडे सादर

पीक विम्याचा 2021 चा निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात ; 374 कोटी मिळण्याची आशा धूसर

ताज्या घडामोडी

एकाच वेळी दोन पदांचे मानधन उचलून शासनाची फसवणूक; आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

January 10, 2026

आमदार डॉ.सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्याने तुळजापुरात संताप; तुळजाभवानी मातेचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा

January 8, 2026

आजपासून जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची १२ तारखेला तपासणी

January 5, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group