पाण्याअभावी कोरड्या झालेल्या तलावातील जागेवर आता शेतकऱ्यांना चारा पिके घेता येणार; टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय,लवकरच होणार जमिनीचे वाटप
प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रात उद्भवलेल्या चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला असून, पाण्याअभावी कोरड्या पडलेल्या तलावातील जागेवर...













