विम्याचे निकष शेतकऱ्यांच्या अडचणीचे, कंपनी होतेय मालामाल, शेतकरी कंगाल; कंपनीधार्जिण निकष बदला, आमदार कैलास पाटील यांचे अभ्यासपूर्ण आकडेवारीसह मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / धाराशिव पीक विमा कंपन्याकडून पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. गल्ला भरून झाल्यानंतर विमा मंजूर करताना कंपन्या हात आखडता घेतात....












