• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, July 2, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

गांभीर्याने घेऊ नका..!भाजपात जाणाऱ्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचं पक्षात असणं ही निव्वळ औपचारिकता असू शकते

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 5, 2024
in राजकारण
0
0
SHARES
589
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

उमरगा येथील काँग्रेस नेत्याच्या पक्षांतरावर विधीज्ञ शीतल चव्हाण यांचं विश्लेषण

धाराशिव जिल्ह्यातील कॉंग्रेसचा बडा नेता भाजपाच्या गोटात जाणार या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. मुळात एखादा नेता स्वत:चा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यावरच पक्षभ्रष्ट किंवा पक्षाशी गद्दार होतो, असा सर्रास गैरसमज आहे.

एखादा नेता स्वत:च्या पक्षात राहूनही स्वत:च्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि पोटतिडकीने करीत नसेल, पक्ष सत्तेत नसतानाच्या काळात विरोधक म्हणून जनतेच्या समस्यांना वाचा फोडून रस्त्यावर उतरत नसेल तर त्याचे पक्षात असणे हीच निव्वळ एक औपचारिकता ठरते. म्हणून केवळ पक्ष सोडून जाणे म्हणजेच पक्षाशी गद्दारी नसते तर पक्षात असूनही निष्क्रिय असणे ही पक्षाशी सर्वात मोठी गद्दारी असते. असा नेता पक्षात राहिला काय किंवा पक्ष सोडून गेला काय त्याने फार मोठा फरक पडत नाही. त्याच्या पक्ष सोडून जाण्याने त्याच्या व्यक्तिगत राजकीय कारकिर्दित फरक पडेलही पण जनतेच्या जगण्यावर कसलाही फरक पडत नाही.


शिवाय कॉंग्रेसची एक ठराविक ‘व्होट बॅंक’ आहे. जुने लोक, अल्पसंख्यांक, दलित हे बहुतांश करुन कॉंग्रेसला मतदान करतात. उजव्या पक्षांना आणि निवडून येण्याची क्षमता नसणाऱ्या पक्ष अथवा नेत्यांना हे लोक मतदान करीत नाहीत. म्हणून कॉंग्रेसमधून एखादा बडा नेता बाहेर पडला तर तो फार तर त्याच्या व्यक्तिगत प्रभावाची पाच-दहा हजार मतं घेवून जातो. ही मतं दुसऱ्या एखाद्या पक्षाला निवडून यायला कामाची असतीलही पण नेता गेल्याने पक्ष संपला हे गणित कुचकामी ठरते. कधी-कधी पक्ष बदलाबदलीला वैतागलेले लोक मूळ पक्षाबद्दल सहानुभुतीही दाखवतात.
त्यामूळे आधीच स्वत:च्या पक्षात निव्वळ औपचारिकता म्हणून राहिलेल्या, पक्षाचे काम प्रामाणिकपणे, पोटतिडकीने न करणाऱ्या आणि पडत्या काळात लोकांचा आवाज न होवू शकणाऱ्या नेत्यांनी जेवढ्या लवकर पक्ष सोडला तेवढे पक्षासाठी, लोकांसाठी आणि एकंदर लोकशाहीसाठी चांगलेच आहे. एखाद्या निष्क्रिय नेत्याने आपल्या पुर्वेतिहासातील कर्तृत्वाच्या बळावर पक्षातील आडवलेले एखादे पद खरोखर पात्र व्यक्तीला देता येते. बड्या नेत्याने पक्ष सोडल्यामूळे निर्माण झालेली पोकळी नव्या नेतृत्वाच्या रुपाने भरुन काढता येते आणि आजवर संधी न मिळालेल्यांना संधी देवून नवा चेहरा लोकांसमोर आणता येतो.
त्यामूळे कॉंग्रेसमधील निष्क्रिय असलेले बडे नेते भाजपात जाणार आहेत हा विषय एवढा गांभीर्याने घेवून त्याची चिंता करीत बसण्याची आवश्यकता मुळीच नाही.

ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

SendShareTweet
Previous Post

पत्रकार-वृत्तपत्र विक्रेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जिल्हा पत्रकार संघ, पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम

Next Post

साई नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

Related Posts

महायुतीत मतभेद वाढले, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीला आमदार राणा पाटलांची दांडी

June 17, 2025

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर आ.राणा पाटलांचेच वर्चस्व

April 6, 2025

कसला आलाय राजकीय भूकंप..? ठाकरेंच्या शिलेदाराने जाहीर केली भूमिका, म्हणाले..

January 27, 2025

धीरज पाटलांच्या निष्ठावंत मेळाव्याकडे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पाठ, मधुकर चव्हाणांचा गट ठरतोय वरचढ

September 30, 2024

Kailas Patil पाच वर्ष निष्क्रीय, आता निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या समस्येचा कैलास पाटलांना कळवळा

September 29, 2024

लोकसभेपूर्वीच आखाडा पेटला; आमदार राणा पाटील यांच्या टीकेनंतर खासदार ओमराजेंचाही राणांवर टीकेचा बाण

January 20, 2024
Next Post

साई नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नितिन बागल, अजितदादांच्या हस्ते नियुक्तीपत्र,अभिनंदनाचा वर्षाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा आमदार राणा पाटील यांच्यासमोर आक्रोश

June 29, 2025

Breaking वन्य प्राणी शिकार प्रकरणी तीन संशयित ताब्यात

June 28, 2025

..अखेर लाचखोर पोलिस निरीक्षक मारुती शेळकेसह कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे निलंबित

June 27, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group