• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 14, 2026
in महाराष्ट्र
0
जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter


न्यायालयाची परवानगी असतानाही आझाद मैदानासाठी पोलिसांनी गर्दीचे कारण सांगून दिला होता नकार, आता नवी रणनीती


आरंभ मराठी / जालना

न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरही मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा बदलण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. १५ सप्टेंबरला केवळ दोन गाड्या, दोन रुग्णवाहिका आणि पाच जणांना सोबत घेऊन मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयामुळे मुंबईतील पोलिस प्रशासनासमोर नवी कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईला सोबत न येण्याचे आवाहन केले आहे. समाजाने यापूर्वी बुक केलेल्या गाड्या मात्र रद्द करू नयेत, उलट गरजेनुसार गाड्या वाढवाव्यात. मात्र मुंबईकडे कधी निघायचे, याबाबत आपल्या निरोपाची वाट पाहावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली येथील नियोजित मुक्काम कायम राहणार आहेत. मात्र कोणाच्या घरात किंवा मंगल कार्यालयात न थांबता सार्वजनिक ठिकाणी पत्रे टाकून मुक्कामाची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. प्रकृती साथ देत असेल तरच मुक्कामाच्या ठिकाणी भाषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईत पोहोचल्यानंतर आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी पुन्हा व्यक्त केला. विशेष म्हणजे मोठा जमाव मुंबईत न आणता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने पोलिस प्रशासनाची भूमिका आता अधिक कसोटीची ठरणार आहे.

दरम्यान, मुंबईच्या मार्गावर समाज बांधवांनी केवळ निरोप व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे. रस्त्यात भोजनाची व्यवस्था करू नये, असेही आवाहन त्यांनी केले. तसेच आंदोलनाच्या काळात गावोगावी आणि तालुका स्तरावर शांतता रॅली काढण्याचे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.

SendShareTweet
Previous Post

बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल

Related Posts

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026
21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट.       कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यात जिल्ह्यातील ‘या’ अधिकाऱ्यांची विकेट. कोण आहेत हे निलंबित अधिकारी वाचा सविस्तर बातमी आरंभ मराठी मध्ये

August 7, 2026
२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

२१ कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात अखेर कारवाई; कृषिमंत्र्यांकडून १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

August 6, 2026

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025

धाराशिवच्या माजी खासदाराची 70 लाखांची फसवणूक;पोलिसांकडून तपास सुरू

September 25, 2024

ताज्या घडामोडी

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

जरांगे पाटलांची भूमिका, आता केवळ पाच जणांसह मुंबईकडे जाणार, समाज बांधवांना म्हणाले, माझ्या निर्णयाची..

September 14, 2026
बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल

बुकनवाडीतील खून व हाणामारीप्रकरणी अखेर २१ जणांवर गुन्हा दाखल

September 13, 2026
अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

अखेर मुंबईकडे कूच करण्याची तारीख ठरली; ‘या’ तारखेला जरांगे पाटील मुंबईकडे निघणार

September 12, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group