• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 8, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अबब, 4 दिवसात चारपट रक्कम ? हा तर बहाणा.. कंपनीने गाशा गुंडाळला, ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 20, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
1.1k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

■ धाराशिव जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी केली होती गुंतवणूक

■ नोकरदारांसह शेतकरी, शेतमजुरांचा समावेश

सचिन दराडे / तेरखेडा

ऑनलाइन फसवणुकीचा आणखी प्रकार समोर आला आहे. वारंवार फसवणुकीच्या घटना घडत असतानाही नागरिक कमी कालावधीत अधिक नफ्याच्या बहाण्याने स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. जिल्ह्यातील हजारो नागरिकांना एका ऑनलाईन कंपनीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असून,यामध्ये नोकरदारांसह सामान्य नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान या फसवणुकीनंतर कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेले नाही हे विशेष.

चार दिवसांत चारपट रक्कम देण्याच्या बहाण्याने ऑनलाइन कंपनीने अनेकांना चुना लावला असून, या कंपनीने विश्वास संपादन करण्यासाठी काही दिवस लोकांना चार पट रक्कम दिली होती. एकीकडे सर्वसामान्य नागरिक, अशिक्षित नागरिक यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्वत्र होत आहेत . मात्र आता सुशिक्षित, शिक्षक, डॉक्टर,पोलीस, व्यावसायिक, उद्योजक या सगळ्यांनाच या कंपनीने जाळ्यात ओढले आहे.

अशी आहे फसवणुकीची पद्धत


एक ऑनलाईन कंपनी बाजारात येते गुंतवणूक करून कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्तीचा परतावा देण्याची एक साखळी निर्माण केली जाते. या साखळीमध्ये सुशिक्षित उद्योजक व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर,पोलीस अशा सर्वच क्षेत्रातील लोकांना कमी दिवसात जास्तीत जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने कंपनी गुंतवणूक करण्यास भाग पाडते.
सुरुवातीला कंपनीकडून गुंतवणूक करणाऱ्या सर्वच सभासदांना रोखीने परतावा दिला जातो आणि सर्व सभासदांचा विश्वास संपादित केला जातो. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त परतावा मिळण्याच्या अपेक्षेने सर्वच लोक या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात आणि सुरुवातीला कंपनी परतावा देत असल्यासारखं दाखवते मात्र सगळ्यांना आकर्षित करून अचानकपणे लाभार्थ्यांना परतावा देणे बंद करते. असाच प्रकार एका ऑनलाइन कंपनीकडून विशेषतः धाराशिव जिल्ह्यात घडला आहे. दरम्यान या कंपनीने दोन दिवसापासून परतावा देणे बंद केले असून, लाखो गुंतवणूकदार अडचणीत आले आहेत. मात्र यासंदर्भात कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.

SendShareTweet
Previous Post

आमदार कैलास पाटील यांचा सवाल; विमा कंपनीला जाब विचारण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये आहे का..?

Next Post

सरकारी अभियोक्ता म्हणून निवडीबद्दल अमित रोकडे यांचा रिपाइं रोजगार आघाडीच्या वतीने सन्मान

Related Posts

अंदाजपत्रकानुसारच निविदा मंजूर करा, अन्यथा फेरनिविदा काढा; धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाचे आदेश

May 3, 2025

आरोग्य सेवा सलाईनवर; 3 महिन्यांपासून पगार नसल्याने जिल्ह्यातील 970 आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांचे हाल

April 29, 2025

Tuljapur Drugs तुळजापूर श्रद्धेचं, भक्तीचं, अस्मितेचं प्रतीक..ड्रग्स प्रकरणात सत्य शोधा, बदनामी नको; तुळजापूरच्या कन्येचं माध्यमांना आवाहन

April 12, 2025

Devendra fadanvis देवेंद्रजी, वाट कसली पाहताय, कुलस्वामिनीच्या दरबारातून आजच घोषणा करून टाका; आमदार कैलास पाटील यांनी केले मुख्यमंत्र्यांना ‘हे’ आवाहन

March 29, 2025

कसली ही थट्टा..? 500 बेडचे रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर आणि न्यायालयाच्या इमारतीसाठी प्रत्येकी एक हजाराची तरतूद

March 16, 2025

मोठी बातमी; जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 4 सरपंचसाह 93 सदस्य अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई

March 14, 2025
Next Post

सरकारी अभियोक्ता म्हणून निवडीबद्दल अमित रोकडे यांचा रिपाइं रोजगार आघाडीच्या वतीने सन्मान

भूम तालुक्यात पावसाअभावी 70 हजार एकरवरील खरीप पिके धोक्यात; ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

राजकारण्यांनी लुटलेला तुळजाभवानी जिल्हा दूध संघ सुरू होणार,

May 8, 2025

दारू प्यायली म्हणून दहिवडी येथे बापानेच केला मुलाचा खून

May 7, 2025

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अखेर शिखर समितीची मान्यता

May 6, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group