• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, May 17, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

हा लढा म्हणजे केवळ मराठवाडा मुक्तीसंग्राम नव्हे, हा तर भारत मुक्तीसंग्राम : युवराज नळे यांचे मत

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 12, 2023
in धाराशिव जिल्हा, मराठवाडा, शैक्षणिक
0
0
SHARES
48
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / वाशी

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा हा केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित नव्हता तर हा लढा अखंड भारताच्या निर्मितीसाठी भारत मुक्तीसंग्रामाचा लढा होता, असे प्रतिपादन मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे जिल्हा संयोजक युवराज नळे यांनी शहरातील श्री अकॅडमी येथे लढा मुक्तीस्वांतंत्र्याचा या पुस्तकच्या प्रकाशन सोहळ्यात केले. यावेळी ऍड. प्रदिप देशमुख, एम डी उंदरे , श्री अकॅडमीचे संचालक माळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन करण्यात आले.

प्रकाशन सोहळ्यास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले युवराज नळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की, ज्यावेळी इंग्रजानी भारतीयांना सत्तेच हस्तातरण करून देशातून काढता पाय घेतला त्यावेळी भारतात ५६५ स्वतंत्र संस्थाने अस्तिवात होती. अशा खंडित आणि विभाजित प्रकारचं स्वातंत्र्य देशाला बहाल करून इंग्रज निघून गेले. ही सर्व संस्थाने भारतात विलीन करून अखंड भारत निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र हैद्राबाद, जुनागढ आणि काश्मीर ही संस्थाने वगळता इतर संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली.
यामध्ये हैदराबाद संस्थानचा शासक असलेला निजाम मीर उस्मान याने भारतात विलीन होण्यास नकार दिला आणि हैद्राबाद स्टेट या स्वतंत्र देशाची मागणी युनो या जागतिक संघटनेकडे केली. जगातील मुस्लिमांचा खलिफा होण्याची म्हत्वकांक्षा निजामाने बाळगली होती. निजामाच्या रझाकार सैनिकांकडून हैद्राबाद संस्थांनातील महिला,तरुण,बालक यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जात होते. तसेच स्वतंत्र भारतात विलीन होण्याची मागणी करणाऱ्यां लोकांची हत्या रझाकार सैनिकांकडून अत्यंत क्रूरपने केली जात होती.
निजाम मीर उस्मान याच्या या अत्यंत गंभीर बाबीची दखल घेत निजामाला वेळीच रोखण्याची गरज लक्षात घेऊन तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो राबवून लष्करी कारवाई केली. या कारवाईत अवघ्या १०९ तासात मीर उस्मान हा निजाम शरण आला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. असे नळे यांनी सांगितले.तसेच आपल्या मराठवाड्यातील त्याकाळचे ५ जिल्हे हैद्राबाद संस्थानाचा भाग होते. हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील अनेक हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा हा लढा म्हणजे केवळ मराठवाडा मुक्तीसंग्रामापुरता मर्यादित नसून भारत मुक्तीसंग्रामासाठीचा लढा असल्याचे युवराज नळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समिती वाशी यांच्यावतीने करण्यात आले.

SendShareTweet
Previous Post

शिराढोण येथे श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

Next Post

मराठा आरक्षण मिळाले तरी सरकारच्या ‘अशा’ निर्णयाने फायदा कसा मिळणार..?

Related Posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 21 हजारांचा दंड

February 3, 2025

7 हजार विद्यार्थी..पावणेतीन किलोमिटर रांग, धाराशिवमध्ये अभूतपूर्व तिरंगा रॅली; पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन

January 26, 2025

एसआयटीच्या तपासासाठी नगर पालिकेकडे अभिलेखे उपलब्ध नाहीत, सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत लेखा परीक्षण करा

January 24, 2025

लोकसहभागातून वडगावमध्ये साकारतोय भव्य सिद्धेश्वर देवराई प्रकल्प; 300 जातींच्या 10 हजार झाडांची लागवड

September 28, 2024

हद्द झाली..धाराशिव नगर पालिकेतून आता ट्रॅक्टरची चोरी

September 20, 2024

Arambh Marathi Impact सहाच महिन्यात फलक कोलमडले; ‘आरंभ मराठी’च्या वृत्तानंतर प्रशासनाची कंत्राटदाराला नोटीस,दुरुस्तीच्या सूचना

November 1, 2024
Next Post

मराठा आरक्षण मिळाले तरी सरकारच्या 'अशा' निर्णयाने फायदा कसा मिळणार..?

पालकमंत्र्यानंतर आता खासदार-आमदारांच्या राजीनाम्यासाठी दबाव; धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको, ढोकी-कळंब मार्गावरही चक्का जाम, तुळजापुरात देवी मंदिरासमोर आरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

भव्य सन्मान सोहळा; 90 टक्क्यांवर गुण घेणाऱ्या दहावीच्या 350 विद्यार्थ्यांचा जंगी सत्कार

May 17, 2025

आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून विनोद गपाट यांची 29 लाखांची फसवणूक

May 17, 2025

भरधाव ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिग्गीचा पत्रा लागून ईट येथे अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

May 17, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group