प्रत्येकाने परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी-आमदार राणा पाटील यांचे आवाहन; नळदुर्ग किल्ल्यावर विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम
प्रतिनिधी / नळदुर्ग समृध्द व सशक्त भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ...













