• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

युवकांनो,चुकीचा निर्णय घेऊ नका, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूचेच, कायद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या आरक्षणासाठी प्रयत्न

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 10, 2023
in युवा जगत
0
0
SHARES
168
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन, उपोषण करणाऱ्या तरुणांची घेतली भेट

प्रतिनिधी / धाराशिव

सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूचेच आहे.कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करत असून, मराठा तरुणांनी कोणत्याही परिस्थितीत चुकीचे निर्णय घेऊ नयेत. आत्महत्येसारखे मार्ग अवलंबू नयेत,असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

आमदार पाटील म्हणाले, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी योग्यच असून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मंजूर केले होते. सर्व आमदारांनी देखील एक मताने ठराव मंजूर केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात तत्कालीन ठाकरे सरकारने खंबीरपणे बाजू न मांडल्याने न्यायालयाकडून आरक्षण रद्द करण्यात आले. आंतरवली सराटी येथे मराठा बांधवांवर झालेला हल्ला निषेधार्य आहे. मात्र पुन्हा एकदा घाईगडबडीत एखादा निर्णय घेणे योग्य होणार नाही. दिलेलं आरक्षण कायमस्वरूपी टिकणार असणे आवश्यक आहे. मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देणार आरक्षण अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळेल असा विश्वास आ.पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आपला सरकार पातळीवर पाठपुरावा

मराठा आरक्षणासाठी धाराशिव येथील दोन युवक ३ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत.आज आमदार पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती तसेच त्यांची भूमिका जाणून घेतली.मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी सरकार अभ्यासपूर्ण प्रयत्न करत असून याबाबतीत निर्णय घेण्यासाठी सरकारला काही अवधी मिळाला पाहिजे. त्यामुळे याबाबत आपण सकारात्मक राहणे आवश्यक असून सरकार पातळीवर आपला पाठपुरावा चालू असल्याचे आ.पाटील यांनी त्यांना सांगितले.

काही पक्षांकडून राजकारण

आमदार पाटील म्हणाले, काही पक्षाकडून मूळ मुद्दा बाजूला ठेवत राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. युवकांना भडकावणे, चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र युवकांनी चुकीचे अथवा आत्महत्येसारखे दुर्दैवी निर्णय घेऊ नये, सरकार आरक्षण देण्याच्या बाजूचेच असून काही न्यायालयीन व घटनात्मक पेच दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलली जात आहेत. मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सरकार गांभीर्याने व पूर्ण क्षमतेने काम करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या वारंवार बैठका होत असून कायद्याच्या कसोटीवर कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे.

SendShareTweet
Previous Post

अखेर स्वप्नही चोरीला गेले; हातलाई तलावातील कारंजे, सुशोभीकरणाच्या साहित्याची चोरी, म्युजिक सिस्टीमसह 9 लाखाचे साहित्य गायब, गुन्हा दाखल

Next Post

मोठ्या शस्त्रक्रिया, आजारावरील उपचारांसाठी सालेगावात उभारतेय इंद्रायणी बाल रुग्णालय, मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

Related Posts

मराठा तरुणांनो मरू नका लढत रहा: निजामकालीन कागदपत्रांसंदर्भात केसीआर सर्वोतपरी सहकार्य करणार- प्रदीप सोळुंके यांचे उपोषणकर्त्यांना आश्वासन

September 7, 2023

सायकलवरून सर्वात मोठी मोहीम पूर्ण करणाऱ्या टीमचा रोटरीच्या वतीने सपत्नीक सन्मान

August 22, 2023

सामाजिक उपक्रम, युवकांचे श्रमदान; रसूलपुरा परिसरात स्वच्छता मोहीम

August 6, 2023

गोरोबांची पावन भूमी,
तगर म्हणे तीज कोणी,
चैतन्याचा तेज सोहळा
माय तेरणा चरणी !!

July 9, 2023

शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

July 5, 2023
Next Post

मोठ्या शस्त्रक्रिया, आजारावरील उपचारांसाठी सालेगावात उभारतेय इंद्रायणी बाल रुग्णालय, मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

35 कंपन्यांमध्ये साडेनऊशे उमेदवारांना नोकरी; शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद, उद्या कळंब शहरात मेळावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group