तेलंगणात शेतकऱ्यांच्या संदर्भातील त्या निर्णयाबद्दल धाराशिवमध्ये BRS कडून फटाके फोडून जल्लोष
प्रतिनिधी / धाराशिव तेलंगणा सरकारकडून शेतकऱ्यांना कायम पाठबळ असते.सरकारने 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसाठी सुमारे 19000 कोटी रुपयांच्या कर्ज माफीचा निर्णय ...
प्रतिनिधी / धाराशिव तेलंगणा सरकारकडून शेतकऱ्यांना कायम पाठबळ असते.सरकारने 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांसाठी सुमारे 19000 कोटी रुपयांच्या कर्ज माफीचा निर्णय ...
अशोक चव्हाण यांची मागणी,उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ विशेष प्रतिनिधी / मुंबई ज्येष्ठ दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या आत्महत्येबद्दल ...
प्रतिनिधी / कळंब मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारतातील थोर महापुरुष यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असून, या वक्तव्याचा निषेध करत ...
प्रतिनिधी / तुळजापूर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव १५ ते २३ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.१५ तारखेला दुपारी घटस्थापनेने उत्सवास ...
प्रतिनिधी / धाराशिव समता नगर भागातील माळी घर ते नागणे घर सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली कामाचा शुभारंभ माजी गटनेते ...
प्रतिनिधी / तुळजापूर तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव ऑक्टोबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानचे अध्यक्ष ...
नवी दिल्ली; केंद्रीय कृषी पायाभूत निधी योजनेंतर्गत 2025-26 पर्यंत होणाऱ्या 1 लाख कोटी रुपयांच्या वाटपापैकी 8 हजार 460 कोटी रुपयांची तात्पुरती रक्कम महाराष्ट्र राज्याला दिली असल्याही माहिती कृषी आणि ...
जहीर इनामदार / नळदुर्ग नळदुर्ग (ता. तुळजापूर ) शहरात डोळे येण्याची साथ पसरली असून, दररोज ४0 ते ५० नवे रुग्ण ...
प्रतिनिधी / शिराढोण शिराढोण (ता. कळंब) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान अंतर्गत शेतकरी मेळावा ...
औरंगजेब कधीच आदर्श होऊ शकत नाही -गृहमंत्री फडणवीस विशेष प्रतिनिधी / मुंबई आक्रमक असणारा औरंगजेब हा या देशातील कुणाचाही नेता ...