अवकाळी पावसाचा तडाखा, महाराष्ट्रात अडीच लाख एकरावरील पिकांचे नुकसान, पंचनामे केलेले प्रस्ताव तातडीने सादर करा-मुख्यमंत्र्यांच्या सूचना
प्रतिनिधी/ मुंबई गेल्या दोन दिवसांत धाराशिवसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट, वादळी वारे सुरु असून त्यामुळे फळ बागा आणि रब्बी ...













