• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, October 21, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

राज्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 21, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार कैलास पाटील यांची पणन मंत्र्यांकडे मागणी

आरंभ मराठी / धाराशिव

यंदा धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे साडेचार लाख हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला. पावसातून कसेबसे वाचलेले सोयाबीन शेतकरी बाजारात आणत आहेत. मात्र, या सोयाबीनला व्यापारी अगदी नगण्य किंमतीत खरेदी करत आहेत.

सोयाबीनचा हमीभाव 5328 रुपये असताना सध्या व्यापाऱ्यांकडून खरेदी मात्र 3500 ते 3800 रुपयांनी केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावीत आणि खाजगी बाजारात सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आमदार कैलास पाटील यांनी पत्रात म्हंटले की, धाराशिव जिल्हयासह राज्यातील 31 जिल्हयामध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान मोठया प्रमाणात अतिवृष्टी आणि सततच्या संततधार पावसामुळे जमिनीमध्ये पाणी साठून राहिल्याने किडींचा प्रादुर्भाव पसरला होता. पिकाची वाढ खुंटली गेली होती. तसेच सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाखालील जमीन खरडून गेली आहे.

सोयाबीन उत्पादकाच्या हातातोंडाशी आलेला घास सततचा पाऊस व अतिवृष्टीने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. सोयाबीन उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. नुकसानभरपाईची सरकारची मदत ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असताना ती मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांचे पैसे देण्यासाठी व दिवाळीच्या खर्चासाठी नाईलाजाने खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करावी लागत आहे.

अतिवृष्टी, सततचा पाऊस, पूरस्थिती अशा अडचणींचा सामना करून शेतकऱ्यांना मिळालेल्या अल्प उत्पादनाची विक्री करण्यासाठी हमीभाव केंद्र दिवाळीपूर्वी सुरु होणे आवश्यक असतानाही अद्यापर्यंत हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आलेली नाहीत. सोयाबीन पिकाचा हमीभाव 5328 रुपये घोषित केलेला असून बाजारभाव मात्र 3800/- रुपये आहे. मात्र व्यापारी शेतकऱ्यांकडून 3000/- ते 3500/- रुपये या भावाने खरेदी करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

त्यामुळे राज्यात हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे. मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना हमीभावापेक्षा कमी किंमतीत पिकांच्या उत्पादनाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना सुरु करून हमीभाव व विक्री किंमत यातील फरकाची रक्कम देण्याची घोषणा केली गेली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करून ज्या शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात सोयाबीन व इतर पिकांची विक्री हमीभावापेक्षा कमी किंमतीने केली आहे अशा शेतकऱ्यांना सरकारने भावांतर योजनेच्या माध्यामातून फरकाची रक्कम देणे आवश्यक आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मध्यप्रदेश राज्यात भावांतर योजना सुरू केली असून, महाराष्ट्रात देखील ही योजना सुरू करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पत्राद्वारे पणन मंत्र्यांकडे केली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#price#farmers#Soybean#price #state#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गायींची दिवाळी भेट

Related Posts

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गायींची दिवाळी भेट

October 21, 2025

माणुसकीचा दीप ; पूरग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी धावले माजी सैनिक आणि आमदार कैलास पाटील

October 19, 2025

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना धाराशिव रोटरी क्लबकडून बी-बियाणे व खतांचे वाटप

October 19, 2025

उमरग्याचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करा

October 19, 2025

भूम तालुक्यात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

October 18, 2025

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्तांची दिवाळी गोड; एक दिवसाचे वेतन आणि दिवाळीसाठी १४० शिधा किटचे वाटप

October 18, 2025

ताज्या घडामोडी

राज्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करा

October 21, 2025

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०१ गायींची दिवाळी भेट

October 21, 2025

माणुसकीचा दीप ; पूरग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी धावले माजी सैनिक आणि आमदार कैलास पाटील

October 19, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group