महाराष्ट्र

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता 25 लाख रुपयांचे अर्थसाह्य

 प्रतिनिधी / मुंबई वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे होणाऱ्या मनुष्य मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसाह्यात वाढ करण्यात आली आहे. व्यक्ती मृत्यू...

Read more

कर्जवसुलीसाठी लोक मागे लागले होते; एन.डी.स्टुडिओ शासनाने टेक ओव्हर करावा,नितीन देसाईंच्या आत्महत्येवर विधानसभेत चर्चा

अशोक चव्हाण यांची मागणी,उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ विशेष प्रतिनिधी / मुंबई ज्येष्ठ दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या आत्महत्येबद्दल...

Read more

शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी; तुळजापुरात अस्वच्छतेचा कळस, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावले

प्रतिनिधी / तुळजापूर  तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव ऑक्टोबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानचे अध्यक्ष...

Read more

सरकारची पुन्हा लबाडी; म्हणे निकषाबाहेर जाऊन मदत देणार, इथं शेतकऱ्यांना मिळताहेत केवळ चार-पाच हजार रुपये

सरकारवर आमदार कैलास पाटील यांचे टीकास्त्र प्रतिनिधी / धाराशिव निकषाच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपयाने मदत देण्याची...

Read more

Good news; राज्यातील 85.66 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज एकाच दिवसात जमा होणार 1866 कोटी रुपये

प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर गुरुवारी एकाच दिवशी सुमारे 1866.40 कोटी रुपयांचा निधी जमा होणार...

Read more

आ.रोहित पवार यांचे शिवरायांच्या पुतळ्यासमोर उपोषण, अजितदादांचा टोला

विशेष प्रतिनिधी / मुंबई विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदार संघाचे आ.रोहित...

Read more

एल्गार; पुन्हा उसळणार.. वज्रमूठ आवळणार..वादळ धडकणार !

प्रतिनिधी / धाराशिव आरक्षणासाठी मुंबईत दीड महिन्यापासून ठाण मांडून बसलेल्या समाजबांधवांची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने मराठा समाजातून तीव्र संतापाची...

Read more

राज्यात हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राबविण्याचा सरकारचा विचार, रात्री दहानंतर दारू दुकाने सुरू ठेवल्यास परवाने रद्द

प्रतिनिधी / मुंबई राज्यात विविध ठिकाणी भरारी पथकांच्या माध्यमातून हातभट्टी दारु विक्री आणि वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत....

Read more

महाराष्ट्र भूषण कार्यक्रम अपघातप्रकरणी विधानसभेत प्रचंड गदारोळ, मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांचा सभात्याग

मंत्र्यांचा विरोधी पक्षावर हल्लाबोल,शूद्र राजकारण नका करू विशेष प्रतिनिधी / मुंबई एप्रिल मध्ये खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात...

Read more

14 महिन्यात शिवशाही बसचे 356 अपघात; 20 जणांचा मृत्यू, पूर्व प्रशिक्षण दिल्याशिवाय गाड्या ताब्यात न देण्याच्या सूचना

बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याचे सरकारचे प्रयत्न प्रतिनिधी / मुंबई राज्यात शिवशाही बसच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून, 14 महिन्यात या...

Read more
Page 5 of 12 1 4 5 6 12