Aarambha Marathi

Aarambha Marathi

पाणी टंचाईला सुरुवात; राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 369 टँकरने पाणीपुरवठा, 350 गावांसह 1319 वाड्यांचा घसा कोरडा

टंचाईग्रस्त संभाव्य गावांतील कामे अभियान स्तरावर करावीत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना प्रतिनिधी / मुंबई पावसाने ओढ...

विम्याचे निकष शेतकऱ्यांच्या अडचणीचे, कंपनी होतेय मालामाल, शेतकरी कंगाल; कंपनीधार्जिण निकष बदला, आमदार कैलास पाटील यांचे अभ्यासपूर्ण आकडेवारीसह मुख्यमंत्र्यांना निवेदन

प्रतिनिधी / धाराशिव पीक विमा कंपन्याकडून पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. गल्ला भरून झाल्यानंतर विमा मंजूर करताना कंपन्या हात आखडता घेतात....

स्कॉलरशिपमध्ये राज्यात प्रथम, गिरीश धोंगडे याचा पालकमंत्र्यांनी केला सन्मान

प्रतिनिधी / धाराशिव महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने (पुणे) घेतलेल्या उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती म्हणजे 8 वी स्काॕलरशिप परीक्षेत शहरातील ग्रीनलँड शाळेचा...

पावसाचा खंड, आता शेतकऱ्यांना अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा, समितीकडून संयुक्त मोजणी सुरू, तीन दिवसात देणार अहवाल

जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात महसूल,कृषी विभाग आणि विमा कंपनी करणार पाहणी सचिन दराडे / तेरखेडा प्रधान मंत्री पीक विमा योजना ही...

महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग; पाणी जपून वापरा,प्रकल्पातील साठ्याचे नियोजन करा

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना,चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी देण्याचा निर्णय प्रतिनिधी / मुंबई राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्याचे गांभीर्य...

कसे असेल चांद्रयान 3 चे लँडिंग; भोसले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी / धाराशिव येथील श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये चांद्रयान ३ मोहिमेवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.२३ ऑगस्ट २०२३ रोजी...

शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये अग्रीम महिनाभरात देण्याचा प्रयत्न

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची ग्वाही प्रतिनिधी / धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने प्रचंड ओढ दिल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात...

हातात धारदार शस्त्र बाळगणाऱ्या युवकाचा पोलिसांकडून शोध सुरू

प्रतिनिधी / भूम हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्र बाळगून तहसील कार्यालयासमोरील गल्लीत गोंधळ घालणा-या व्यक्ती विरुध्द पोलीसांची तपास मोहीम सुरू आहे....

धाराशिव जिल्ह्यातही सुरू होणार मुलींचे शासकीय वसतीगृह

प्रतिनिधी / मुंबई मराठवाडा विभागातील धाराशिव जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली या चार जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार...

3 राज्ये, 21 जिल्हे आणि डोंगरदऱ्यातून सायकलवरुन असे धावलो आम्ही.. धाराशिव ते कन्याकुमारी प्रवासाबद्दलचा अविस्मरणीय अनुभव सांगत आहेत सूरज कदम

प्रवास म्हणजे कुटुंबाने दिलेली खंबीर साथ.प्रवास 17 अवलियांचा,प्रवास दोन चाकांचा, दोन पायांचा, एका मेंदूचा.प्रवास तीन राज्यातला, राष्ट्रीय महामार्ग 44 /48...

Page 96 of 129 1 95 96 97 129